The Importance of Tax Systems: Why Every Country Needs Them Explained Simply

The Importance of Tax Systems: 

Why Every Country Needs Them Explained Simply


Introduction:
Tax systems play a crucial role in generating revenue for governments worldwide, enabling them to fund public services, develop infrastructure, and provide social welfare programs. Although taxation can appear complex, understanding the reasons behind tax systems is essential. In this article, we will explore the significance of tax systems, highlighting their benefits for both citizens and nations. By utilizing straightforward language, we aim to explain these concepts in a clear and accessible manner. Additionally, we will discuss the pros and cons of tax systems and address the impact of corruption within them.


Section 1: Funding Government Operations

Importance of taxes in financing essential government responsibilities

Examples of public services supported by tax revenue

Pros: Reliable revenue source for governments

Cons: Burden on individuals and businesses, potential hindrance to economic growth


Section 2: Promoting Economic Stability

How tax systems regulate economic activities and manage inflation

Role of taxes in stabilizing the overall economy

Pros: Flexibility to stimulate economic growth or prevent overheating

Cons: High tax rates can discourage work and entrepreneurship, complexity may burden businesses


Section 3: Social Welfare and Equality

Role of progressive tax systems in redistributing wealth

Examples of social programs funded by taxes

Pros: Reduction of income inequality, provision of essential services

Cons: Potential disincentives for productivity and investment, dependence on government support


Section 4: Infrastructure Development

Importance of tax revenue for infrastructure projects

Examples of infrastructure improvements funded by taxes

Pros: Stimulates economic growth, creates jobs, enhances quality of life

Cons: Potential increase in living costs and impact on business competitiveness


Section 5: Defense and National Security

Significance of tax revenue in funding defense and ensuring national security

Examples of defense expenditures supported by taxes

Pros: Safeguards citizens and preserves sovereignty

Cons: Debate over appropriate military spending, potential diversion of funds


Section 6: Corruption in Tax Systems

Importance of transparent and efficient tax systems in combating corruption

Examples of corruption within tax systems

Pros: Transparency and efficiency reduce bribery and tax evasion opportunities

Cons: Risk of revenue loss, unfair treatment of taxpayers


Conclusion:

Understanding the importance of tax systems is crucial for citizens worldwide. Taxes provide governments with the necessary revenue to deliver public services, promote economic stability, ensure social welfare, and invest in infrastructure and defense. While tax systems have their pros and cons, striking a balance and addressing corruption can maximize benefits and mitigate drawbacks. By employing transparent and efficient tax systems, nations can promote fairness, accountability, and economic progress.

वन पर्सन कंपनी चे फायदे आणि नुकसान (एक व्यक्ति कंपनी के लाभ और नुकसान ) Advantages and Disadvantages of One Person Company

 वन पर्सन कंपनी चे फायदे आणि नुकसान (एक व्यक्ति कंपनी के लाभ और नुकसान ) Advantages and Disadvantages of One Person Company



वन पर्सन कंपनी (One Person Company) देशाचे अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी मध्यम आणि मोठ्या उद्योग धंद्याचा हातभार जितका आवश्यक असतो तितकाच किंबहुना थोडा जास्तच म्हटलं तरी फारसे वावगे ठरणार नाही. लहान लहान उद्योजकांचा वाटा यामध्ये भरपूर असतो. लहान उद्योजकांच्या व्यवसायामध्ये उत्पादन निर्मिती असो किंवा मालाची खरेदी विक्री करण्याचा असो मालवाहतुकीचा असो किंवा अन्य प्रकारच्या सेवा असो तो त्याने उभारलेल्या त्याच्या उद्योगाचा पूर्णपणे मालक असतो. त्याच्याकडे जिद्द असते व स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी अपार कष्ट करण्याची त्याची तयारी असते त्या दृष्टीने वेळोवेळी निर्णय घेणे व ते अमलात आणणे हे गरजे असते. व  अन्य उद्योग व्यवस्था मधल्या प्रकारांना खाजगी व सार्वजनिक कंपन्यांना किंवा भागीदारी फर्म त्यांना कठीण जाते. लहान उद्योजक वेळेप्रसंगी डोकं वापरून काम करून  घेऊ शकतो व आपली जबादारी पार पडतो.  याबाबतीत कोणावर अवलंबून नसतो लहान उद्योजकांकडे असलेले हे सर्व गुण लक्षात घेऊन त्यांच्या उद्योगाला कसे पाठबळ  देता येईल त्याच्या आधारे देशाच्या अर्थव्यवस्थे वर चांगला परिणाम होईल असा विचार सरकारच्या​ सर्व स्तरांवर होत राहील.


या पार्श्वभूमीवर वन पर्सन कंपनी ही संकल्पना उदयास आली कंपनी कायदा 2013 मध्ये या संकल्पनेचे कायद्यात रूपांतर करून भारतामधील कुठल्याही नागरिकाला स्वतःची स्वतंत्र अशी कंपनी स्थापन करण्याची परवानगी दिली गेली.  त्यामुळे उद्योग क्षेत्राच्या वाडी मधील हे एक अत्यंत असे महत्त्वाचे धोरण उघडले गेले. लहान उद्योजकांना या कायद्यामधील विशेष तरतुदीमुळे आर्थिक संरक्षण लिमिटेड लायबिलिटी कमी व्याज दरात बँकांकडून किंवा अन्य माध्यमातून कर्जाची उपलब्धता कंपनी स्थापन केल्यामुळे त्यांच्या उद्योगाचे चांगले व्यवस्थापन कामाच्या योजना इत्यादी यांचा परिणाम भविष्यकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये भर पडेल व त्याचबरोबर कष्ट करणारे या लहान  उद्योग वर्गाला समाजात एक मानाचे स्थान ही मिळू शकेल​. 

वन पर्सन कंपनी स्थापनेच्या प्रमुख व महत्त्वाच्या वैशिष्ट्ये :-

1-वन पर्सन कंपनी स्थापन करण्यासाठी कंपनीच्या कायद्याच्या संदर्भात खूप कमी पूर्तता करावी लागते या कंपनीसाठी फक्त एक भागीदार व एक संचालक चालू शकतो ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे असू शकतात मात्र त्या व्यतिरिक्त एक नामनिर्देशक व्यक्ती नॉमिनी जरुरीचा असते.

2-वन पर्सन कंपनीला अधिकृत भाग भांडवल (Authorized Capital) हे किमान 100000/- रुपये असणे आवश्यक आहे मात्र व्यवसाय सुरू करताना हे सर्व भाग भांडवल त्याने पूर्णपणे व्यवसायत  गुंतविण्याची गरज नाही.

3-लहान उद्योग धंदा सुरू करणारा उद्योजक याच्या उद्योगाचे व त्याचे व्यवस्थापनाची आखणी योग्य प्रकारे केलेली असतेच असे नाही परंतु तेच त्यांनी वन पर्सन कंपनी स्थापन केली तर आपोआपच त्याच्या उद्योगाला  सुसूत्रता येते.

4-वन पर्सन कंपनीला प्रक्रियेच्या संबंधात असलेल्या सर्व सवलती ज्या प्रायव्हेट कंपनीला उपलब्ध असतात त्या सर्व या कंपन्या मिळू शकतात.

5-वन पर्सन कंपनी कंपनीच्या नावापुढे ओपीसी प्रायव्हेट हे शब्द असल्यामुळे अशा कंपन्या अन्य कंपनीतून वेगळी व उठून दिसते.

6-व्यावसायिक तंत्रज्ञान अवगत असणारा तंत्रज्ञान वन पर्सन कंपनी स्थापन करू शकतो.

7-वन पर्सन कंपनी चालवण्यासाठी व ती पुढे वाढवण्यासाटी  जास्त जोखीम  घेण्याची तयारी त्यांच्याकडे असते व ती तो  त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारी मधून निभावू शकतो. एकच व्यक्ती वन पर्सन कंपनी चालवत असेल तरीसुद्धा कायद्यामध्ये ती व्यक्ती वन पर्सन कंपनी या भिन्न व वेगवेगळ्या (Separate legal Entity) ठरवल्या जातात.

8-वन पर्सन कंपनीची नोंदणी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून ओळखली जाते.

9-एखादी व्यक्ती दोन वन पर्सन कंपनी स्थापन करू शकत नाही त्याचप्रमाणे ती व्यक्ती दुसऱ्या वन पर्सन कंपनीमध्ये निर्देशित व्यक्ती नॉमिनी म्हणूनही राहू शकत नाही.

10-वन पर्सन कंपनीचे भाग भांडवल पन्नास ५०००००/- जास्त झाले ते (Paid Up Capital) वर्षी उलाढाल 
(Turnover) मागील तीन वर्षांमध्ये सरासरी पद्धतीने दोन कोटी पेक्षा जास्त असेल तर ती कंपनी वर पर्सन  कंपनी म्हणून राहू शकत नाही.

11-वन पर्सन कंपनी ही नॉन बँकिंग म्हणून व्यवसाय सुरू करू शकत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही कंपनीमध्ये बॉडी कॉर्पोरेट गुंतवणूक करू शकत.

12-सध्या व्यवसायात करत असलेल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे भाग भांडवल 50 लाख पेक्षा कमी असेल किंवा त्या कंपनीची मागणी तीन वर्षाचे उलाढाल  सरासरी पद्धतीने दोन कोटी पेक्षा कमी असेल तर अशी कंपनी वन पर्सन कंपनी  म्हणून नोंदणी करू शकते मात्र त्यासाठी अशा कंपनीने एका विशेष  ठरावाद्वारे (special Resolution )असा निर्णय घेतला पाहिजे.  तसेच अशी कंपनी ही कायदा 2013 च्या कलम 8 च्या अंतर्गत नोंदली गेलेली नसावी 

13-कंपनी कायदा 2013 कलम 8 अंतर्गत नोंदणी केलेल्या कंपन्या या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून नोंदवल्या जातात.

14-ठराविक काळानंतर कंपनीचा ऑडिटर बदलणे हे वन पर्सन कंपन्यांना लागू होत नाही थोडक्यात वन पर्सन  कंपन्यांनी  एकदा नेमणूक केलेले ऑडिटर  बदलण्याची गरज नाही.

15-वन पर्सन कंपनी स्थापन केल्यामुळे त्या कंपनीची आर्थिक  जबाबदारी मर्यादित राहते (Limited Liability) त्यामुळे त्या कंपनीच्या संचालक, मालक किंवा भागधारक त्यांच्यावर व्यक्तिशः कोणत्याही आर्थिक जबाबदारीचे ओझे पडत नाही. हा फायदा एखाद्या व्यक्तीने सुरू केलेला व्यवसाय कंपनी म्हणून चालू केला असेल तर त्याला मिळू शकतो. एखाद्या उद्योजकाने (Entrepreneur) स्वतःचा असं कोणताही उद्योग सुरू केला असेल व तो काही कारणाने  उद्योग नुकसानित गेला तर उद्योगासाठी घेतलेला कर्ज फेडण्यासाठी त्याचे वैयक्तिक मालमत्ता  (Personal  Assets ) उपलब्ध करावी लागते​.

वन पर्सन कंपनी के फायदे :-

1-व्यावसायिक तंत्रज्ञान अवगत असणारी एखादी व्यक्ती उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्ती, वन पर्सन कंपनी स्थापन करून आपल्याला आवडणारा व त्या उद्योगाचे बारकावे माहीत असलेला तंत्रज्ञान स्वतःच्या हिमतीवर उद्योग सुरू करू शकतो. त्याला त्यासाठी कोणतेही भागीदारी फॉर्ममध्ये भागीदार म्हणून जाण्याची गरज नाही किंवा कोणत्याही खाजगी कंपनीत अगर सार्वजनिक कंपनीत कुठे नोकरी करण्याची गरज नाही​.

2-प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला उपलब्ध असणाऱ्या सर्व सवलती वन पर्सन कंपनीलाही मिळतात या व्यतिरिक्त वन पर्सन कंपनीला विविध सूट  मिळतात.

3-वन पर्सन कंपनी चालवण्यासाठी व ती वाढवण्यासाठी बरेच वेळा उद्योग क्षेत्रामध्ये येणारी जोखीम त्याला घ्यावी लागते अशी जोखींम घेण्याचा निर्णय त्याला  त्वरित घेता येतो. अन्य कोणाशी बोलणे त्यांची संमती घेणे चर्चा करणे यात जाणारा वेळ यामध्ये वाचतो.

4-​वन पर्सन कंपनी स्थापन केल्यामुळे त्या कंपनीची आर्थिक जबाबदारी मर्यादित राहते. त्यामुळे त्या कंपनीचा संचालक किंवा भागधारक यांच्यावर व्यक्तीच्या कोणत्याही आर्थिक जबाबदारीचे उभे पडत नाही वन पर्सन कंपनीचा उद्योग चालू असताना काही कारणांनी त्या कंपनीला व्यवसाय प्रचंड नुकसान झाले तर त्या कंपनीने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी संचालकांची किंवा भागधारकांचे वैयक्तिक मालमत्ता त्याला उपलब्ध करून  द्यावे लागत नाही अशी वैयक्तिक मालमत्ता सुरक्षित राहते.

5-लहान उद्योग सुरू करणारा उद्योजक सर्वसाधारणपणे उद्योगाची  व्यवस्थित आखणी केलेली असते असे नाही मात्र हेच जर त्याने वन पर्सन कंपनी स्थापन केली तर त्याला वेगवेगळ्या अनुभव मिळत जातात याचा उपयोग त्याला त्याच्या उद्योगांमध्ये  सूत्रता आणण्यासाठी होतो यामध्ये पुढील  काळाचे अंदाजपत्रक तयार करणे नफा-तोटा पत्र तयार करणे व अन्य आर्थिक पत्रके तयार करून त्याचा अभ्यास करून याचा उपयोग व्यवसाय कसा वाढवता येईल यासाठी त्याला दिशा मिळते.

6-वन पर्सन कंपनी स्थापन करण्याच्या बाबतीत कंपनी कायद्याच्या गरज खूप कमी आहेत अशा कंपन्यासाठी फक्त एक भागधारक व एक संचालक असला तरी चालतो त्याशिवाय ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे असली तरी चालतात मात्र अशा परिस्थितीत एक नामनिर्देशित व्यक्ती नॉमिनी असणे गरजेचे आहे.

7-वन पर्सन कंपनीमध्ये जर एकच संचालक असेल तर सर्व ठराव एकाच बोर्ड मीटिंगमध्ये मंजूर केली तरी चालतील अशा ठरावाच्या नोंदी कंपनीच्या मिनिट पुस्तकात नोंदवून त्या तारखेला बोर्ड मिटिंग झाली असे समजले जाईल यावर  वन पर्सन कंपनीमध्ये एकापेक्षा जास्त संचालक असतील त्या कंपनीला  दर सहामाहीमध्ये एक अशी  संचालक मंडळाचे मीटिंग घेणे गरजेचे आहे संचालकाच्या दोन मीटिंगमध्ये किमान 90 दिवसांचा अंतरावर आवश्यक आहे.

8-आर्थिक पत्रकांवर फायनान्शिअल स्टेटमेंट फक्त एका संचालकाची सही असली तरीही पुरेसा आहे अशी पत्रके वर्ष संपल्यानंतर 180 दिवसांमध्ये रजिस्टरच्या ऑफिसमध्ये दाखल करावयाचे असते. 

9-आर्थिक पत्रकांसोबत रोकड व्यवहारांची कॅश फ्लो माहिती जोडण्याची आवश्यकता नाही . 

10-सभेची नोटीस देणे नोटीसी बरोबर अन्य माहिती देणे सभेसाठी किमान गणसंख्या चेयरमन  निवड मताधिकार व त्यासंबंधी असलेली तरतुदी कंपनी कायदा 2013 कलम 100 ते 111 one Person Company la लागू होत नाही.


वन पर्सन कंपनी स्थापनेचे तोटे :-

1-वन पर्सन कंपनीचा सभासद हा किमान म्हणजे फक्त एकच असतो

2-वन पर्सन कंपनी ही फक्त लहान उद्योगांसाठी सोयीचे आहे उलाढालेल्या मर्यादा आहे परदेशी नागरिकांना वन पर्सन कंपनी स्थापन करता येत नाही

3-नॉन बँकिंग व्यवसाय या कंपनीला सुरू करता येत नाही त्याप्रमाणे Securities  मध्ये गुंतवणूक करता येत नाही.

4-कंपनी कायदा 2013 चा कलम 8 प्रमाणे वन पर्सन कंपनी स्थापना करता येत नाही.

5-वन पर्सन कंपनी दीर्घकाळ चालू राहू शकत नाही कारण कंपनी चालविणार्याचा  मृत्यू पावला तर अडचणी येऊ शकतात. 

६-खाजगी कंपनी प्रायव्हेट यांच्या नफ्यावर जो आयकर भरावा लागतो तोच करवण पासून कंपनीला लागू होतो. 



प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वन पर्सन कंपनी मध्ये रूपांतर


एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे भाग भांडवल 50 लाख पेक्षा कमी असेल किंवा ज्या कंपनीची मागील तीन वर्षाची आर्थिक सरासरी उलाढाल दोन कोटी पेक्षा कमी असेल तर अशा कंपनी वन पर्सन कंपनीमध्ये रूपांतर होऊ शकते. 

अशा  प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कंपनीच्या सर्व सभासदांकडून व कंपनीच्या क्रेडिटर कडून कंपनीचे वन पर्सन कंपनीमध्ये रूपांतर करण्याला हरकत नसल्याची लेखी पत्र घेणे . 

यानंतर कंपनीने भागधारकांची सभा बोलवून त्या सभेत कंपनीचे रूपांतर वन पर्सन कंपनीमध्ये कारणे या  विषयी ठराव मांडून तो संमत करून घयावा. 

त्याचप्रमाणे सर्वच​ secured creditors कडूनही अशा बदलला त्यांची संमती असल्याची लेखी पत्र घ्यावे सर्व संचालकांचे अशा बदलाला संमती असल्याचे प्रतिज्ञापत्र भागधारकांची यादी क्रेडिटर्सची यादी सर्व क्रेडिटचे हरकत नसल्याबद्दल पत्र विशेष ठरावाची प्रत नफा तोटा पत्र बॅलन्स शीट secured creditors ​ ची ​ संमती पत्र अशी सर्व कागदपत्रे कंपनी रजिस्टर कडे सादर करा. 

रजिस्टर सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर सादर कंपनी वन पर्सन कंपनी झाल्याचे सर्टिफिकेट देतो. 

वन पर्सन कंपनीचे सार्वजनिक किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये रूपांतर

वन पर्सन कंपनीचे भाग भांडवल पन्नास लाखापेक्षा जास्त झाली किंवा मागील तीन वर्षाची सरासरी उलाढाल दोन कोटी पेक्षा जास्त झाली असेल तर वन पर्सन कंपनीला त्याच्या कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये किंवा सार्वजनिक कंपनीमध्ये रुपांतर​  करणे शक्य आहे

असे रूपांतर  सहा महिन्याच्या कालावधीसाठी करणे जरुरीचे आहे. 

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये रूपांतर करावयाचे आपल्या सभासदांची संख्या किमान दोन व संचालक  संख्या दोन असणे गरजेचे आहे. 

सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतर करावयाचे असेल तर सभासदांची संख्या किमान सात व संचालकांची संख्या किमान तीन असणे जरुरी आहे. 

वन पर्सन कंपनीला याबाबतचा एक ठराव करून त्यांच्यावर आर्टिकल्स मध्ये योग्य असे बदल करावे लागतात. 

वन पर्सन कंपनीने झालेल्या बदलाची संपूर्ण माहिती रजिस्टर ऑफ कंपनीजला कळविण्यात यावी . 

वन पर्सन कंपनीच्या भाग  भांडवलामध्ये मर्यादा पेक्षा वाढ झालेली असेल किंवा उलाढाली मध्ये मर्यादा पेक्षा तसेच जास्त उलाढाल  झालेली असेल आणि त्यानंतरही कंपनीचे योग्य ठिकाणी रूपांतर केले नसेल तर संबंधित व्यक्ती दंडात पात्र ठरतो. 

PPF मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे (PPF में निवेश करने से लाभ) (Key Fetures of PPF)

 


PPF मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे (PPF में निवेश करने से लाभ) (Key Fetures of PPF)

 


1-सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF  ही कर बचत करणारे एक सरकारी योजना आहे.
(हिंदी-पब्लिक प्रोविडेंट फंड पीपीएफ टैक्स बचाने वाली सरकारी योजना है।)

2-ही १५ वर्षाची योजना आहे त्याचे मुदत पाच पाच वर्षासाठी किती वेळा वाढवता येते.
(हिंदी-यह 15 साल की योजना है, जिसे पांच साल की अवधि के लिए बढ़ाया जा सकता है।)

3-निवडक  बँका आणि टपाल कार्यालयात (पोस्ट) हे खाते उघडता येते. 
(हिंदी-यह खाता चुनिंदा बैंकों और डाकघरों (डाकघरों) में खोला जा सकता है।)

4-एक आर्थिक वर्षात कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १५०००० रुपये भरता येतात. 
(हिंदी-एक आर्थिक वर्षात कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १५०००० रुपये भरता येतात. )

5-स्वतःच्या नावे तसेच अज्ञान मुला मुलींच्या नावे 
PPF खाते उघडता येते सर्वांच्या खात्यात मिळून  १५०००० भरता येतात. 
(हिंदी-पीपीएफ खाता अपने नाम से भी खोला जा सकता है और अज्ञानी पुत्र-पुत्रियों के नाम से भी खोला जा सकता है और सभी के खाते १५०००० में जमा किया जा सकता है।)

6-एका व्यक्तीला एकच खाते उघडता येते आणि 
कर बचती बरोबर करमुक्त उत्पन्न देणारी ही सुरक्षित योजना आहे.
(हिंदी-एक व्यक्ति द्वारा एक ही खाता खोला जा सकता है और यह एक सुरक्षित योजना है जो कर मुक्त आय के साथ-साथ कर बचत प्रदान करती है।)

7-
PPF मधील गुंतवणुकीवर आयकर कायदा कलम ८०C  अंतर्गत वजावट मिळते
(हिंदी-PPF में निवेश आयकर अधिनियम की धारा 80C के तहत कटौती योग्य है)

8-यातील गुंतवणुकीवर  मिळणारे व्याज करमुक्त आहे कलम 10/2 प्रमाणे. 
(हिंदी-इस निवेश पर अर्जित ब्याज धारा 10/2 के अनुसार कर मुक्त है।)

9-
PPF खात्यातून सहा आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार अंशतः पैसे काढता येतात.
(हिंदी-नियमों के मुताबिक पीपीएफ खाते से छह वित्तीय वर्ष पूरे होने के बाद आंशिक निकासी की जा सकती है।)

10-
PPF खात्यावर नॉमिनी नाव टाकावे. 
(हिंदी-पीपीएफ खाते में नामांकित व्यक्ति का नाम दर्ज करें।)

11-
PPF खात्यावर बँक किंवा इतर कोणत्याही प्रकारचे अटॅचमेंट येऊ शकत नाही. 
(हिंदी-पीपीएफ खाते पर बैंक या किसी अन्य प्रकार का अटैचमेंट नहीं हो सकता है)

इच्छापत्राची महत्वपूर्ण Checklist (CHECKLIST FOR WILL DEED) ,वसीयत Checklsit.

  •  इच्छापत्र काळाची गरज 
  • (वसीयत अवधि की आवश्यकता)

 


 1-स्वतःच्या मालमत्तेच्या वाटपासाठी इच्छापत्र बनवणे अतिशय गरजेचे आहे.

(हिंदी -किसी की संपत्ति के बंटवारे के लिए वसीयत बनाना बहुत जरूरी है।)

2-अठरा वर्षावरील व मानसिक संतुलन असणारे व्यक्तीची इच्छा पत्र बनवू शकते.
(हिंदी -अठारह वर्ष से अधिक आयु का और स्वस्थ मस्तिष्क वाला व्यक्ति वसीयत बना सकता है।)

3-परिस्थितीनुसार इच्छा पत्र वेळोवेळी बदलता येते. 
(हिंदी -स्थिति के आधार पर आशय पत्र को समय-समय पर बदला जा सकता है।)

4- इच्छापत्र मृत्यूनंतर अमलात येते. 
(हिंदी -वसीयतें मृत्यु के बाद प्रभावी होती हैं)

5- स्टॅम्प पेपरवर इच्छापत्र बनवण्याची गरज नाही साध्या पेपरवर सुधा बनवू शकतात.
(हिंदी -स्टांप पेपर पर वसीयत बनाने की जरूरत नहीं, सादे कागज पर वसीयत बना सकते हैं।)

6-तुमची मालमत्ता व लाभार्थी यांची पूर्ण माहिती द्या.  
(हिंदी -अपनी संपत्ति और लाभार्थियों के बारे में पूरी जानकारी दें।)

7-ज्या मालमत्तेचे उल्लेख नसेल ती तसेच इच्छापत्रानंतर मिळवलेल्या संपत्ती बाबत उल्लेख करा.  
(हिंदी -उस संपत्ति का उल्लेख करें जिसका उल्लेख नहीं किया गया है और साथ ही वसीयत के बाद अर्जित की गई संपत्ति का भी उल्लेख करें।)

8-संपत्तीच्या व्यवस्था करण्यासाठी चा जो काही खर्च येईल तो कोणत्या निधीतून करण्यात यावा याचा उल्लेख हवा. 
(हिंदी -यह उल्लेख किया जाना चाहिए कि संपत्ति की व्यवस्था में होने वाले किसी भी खर्च को किस फंड से पूरा किया जाना चाहिए।)

9- तुमच्या इच्छा स्पष्ट शब्दात व्यक्त करा. 
(हिंदी -अपनी इच्छाओं को स्पष्ट रूप से व्यक्त करें।)

10- तुमच्या इच्छेनुसार मालमत्तेच्या वाटप करण्यासाठी तुम्ही व्यवस्थापकाची नेमणूक करू शकता. 
(हिंदी -यह उल्लेख किया जाना चाहिए कि संपत्ति की व्यवस्था में होने वाले किसी भी खर्च को किस फंड से पूरा किया जाना चाहिए।)

11- आत्ती महत्वाचे इच्छापत्राच्या प्रत्येक पानावर सही करणे आवश्यक आहे.
(हिंदी -वसीयत के हर पन्ने पर हस्ताक्षर करना बहुत जरूरी होता है।)

12- इच्छापत्राची तारीख लिहिणे व पूर्वीची कोणती इच्छा पत्र आढळले तर रद्द समजावे असा उल्लेख करावा. 
(हिंदी -वसीयत की तिथि लिखें और उल्लेख करें कि यदि कोई पिछली वसीयत पाई जाती है, तो उसे रद्द माना जाना चाहिए।)

13- इच्छा पत्रावर किमान दोन साक्षीदार आणि एका डॉक्टरचे सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे. 
(हिंदी -वसीयत पर कम से कम दो गवाह और एक डॉक्टर का प्रमाण पत्र प्राप्त करना होगा।)

14- साक्षीदार हा लाभार्थी नसावा. 
(हिंदी -साक्षी लाभार्थी नहीं होना चाहिए।)

15- इच्छा पत्राची नोंदणी आवश्यक नाही परंतु करणे फायद्याचे ठरेल.
(हिंदी -आशय पत्र(Will  Deed  Registration ) के पंजीकरण की आवश्यकता नहीं है लेकिन ऐसा करना फायदेमंद होगा।)

 16-इच्छापत्र केलेल्या ची माहिती जवळच्या व्यक्तींना द्यावी
(हिंदी -वसीयत की जानकारी करीबी लोगों को देनी चाहिए)

17- आजकाल लोक लिहितात की वैद्यकीय उपचार कोठेपर्यंत करावयाचा . 
(हिंदी -आजकल लोग लिखते हैं कि डॉक्टरी इलाज कहां तक ​​करना चाहिए।)

18-नेत्रदान अवयव तसेच त्वचा दान याबद्दलही आपले विचार लिहून ठेवावे
(हिंदी -नेत्रदान अंगों के साथ-साथ त्वचा दान के बारे में अपने विचार भी लिखें)



विम्याचे प्रकार कोणते आहेत जाणून घेऊयात (Let us know what are the types of Insurance)

  


विमा ही आपली गरज आहे अनेकांना पटत पण ते विकत घेत नाही म्हणजे कृती होत नाही. याचं कारण काय असा विचार केला तर त्यांना प्राथमिक गोष्टी पटतात पण खोलवर माहिती नसते. मग बघूया, आता नको, परत फोन करा ,असंही अनेक ग्राहक मला सांगतात. इथे त्यांची अडचण असते की त्यांच्याकडे पैसे असतात गरजही असते आणि कळतही असते पण त्यांची तीव्र जाणीव होत नसते. त्यामुळे ते विमा घेण्याचे निर्णय पुढे ढकलत असतात. त्यांची अवस्था द्विदा होते अशावेळी विम्याची सखोल माहिती करून आवश्यक आहे.


1- जीवन विमा :



 

एखाद्या व्यक्तीवर कुटुंब व्यवसाय व इतर काही आर्थिक जबाबदाऱ्या असतात त्यात दैनंदिन प्रपंच मुलांची शिक्षण आजारपण यांचीही जबाबदारी असतात अशा जबाबदार व्यक्तीचा अपघात, आजार, आत्महत्या, या किंवा इतर कारणामुळे मृत्यू झाला तर संपूर्ण कुटुंब निराधार होते.अशावेळी जीवन विमा संरक्षण रक्कम त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आर्थिक आधार देते.


2-आरोग्य विमा (मेडिक्लेम):



 मेडिक्लेम गतिमान जीवनशैली आहारातील बदल नोकरीच्या वेळांतील बदल यामुळे माणसाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे आजारपण आणि वैद्यकीय खर्च याचं प्रमाण वाढला आहे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायची वेळ पडली तर हे प्रकरण काही लाखात जातं त्यामुळे संभाव्य आजारपणातील खर्चाची तयारी म्हणून आरोग्य विमा (मेडिक्लेम) घेणे गरजेचे असते.


3-वैयक्तिक अपघात विमा:


अपघात विमा धारकाला तत्पुरता किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आले किंवा त्यांचा मृत्यू झाला तर या विमा अंतर्गत विमा कंपनी त्यांच्या नातेवाईक किंवा वारसाला त्यांनी काढलेल्या विमानुसार रक्कम देते.


4-गंभीर आजार विमा:


कर्करोगृह विकार अवयव निकामी होणे पॅरलेसिस स्मृतिभ्रंश यांसारख्या गंभीर आजारांचे उपचार खूप महागडे असतात या आजारांमध्ये दीर्घकालीन उपचारांची गरज असते त्यामुळे अधिक पैसा खर्च होतो त्यावेळी क्रिटिकल इलनेस अर्थात गंभीर आजार विमा उपयोगी पडतो.

5-व्यवसाय विमा :


व्यवसाय विमा हा व्यवसायातील सर्व घटकांची संबंधित आहे यामध्ये व्यवसायातील यंत्रे या सगळ्यांचा विमा काढता येतो आपत्तीच्या काळात होणाऱ्या मोठ्या नुकसानाची भरपाई या विम्याच्या रकमेतून होऊ शकते.


6-मरीन विमा:


मरीन विमा व्यवसायातील कच्चा किंवा पक्का माल  उत्पादन मशीन यांची वाहतूक करताना तो सुरक्षित पोहोचावा अशी इच्छा असते पण त्यांची वाहतूक करताना कोणतीही आपत्ती येऊ शकते त्या आपत्तीमुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो वाहतुकी दरम्यान सुरक्षितता मिळावी यासाठी हा विमा घेतात. 


7-वाहन विमा:


वाहनांचा कुठल्याही अपघातात झालेले नुकसान चोरी वाहनांना आग लागणे यांपासून संरक्षण करण्यासाठी आपण वाहन विमा खरेदी करतो यात अपघातातील समोरच्या व्यक्तीचे नुकसान भरून देण्यासाठी थर्ड पार्टी विमा ही काढता येतो. 


8-सामूहिक कर्मचारी विमा:


 दुकान कंपनीतील कर्मचारी त्यांच्या घरून निघून कंपनीत काम करून परत घरी येईपर्यंत जबाबदारी कंपनीच्या मालकाची असेल त्यासाठी मालक कंपनी यांच्या सामूहिक कर्मचारी विमा काढू शकतात. 


9-रहिवासी मालमत्ता विमा:


 घर लॉज रेस्टॉरंट या मालमत्ता बरोबर इतर रहिवासी मालमत्तांच्या सुरक्षिततेसाठी रहिवासी मालमत्ता विमा काढला जातो. 


10-ट्रॅव्हल विमा:


 देशांतर्गत, परदेशी प्रवासात चोरी, वैद्यकीय अपघाती खर्च, उद्भवले असते तर तारांबळ उडते मुख्य म्हणजे आपण आपल्या घरापासून लांब असल्याने आर्थिक मदत मिळवून अवघड होतं अशावेळी ट्रॅव्हल इन्शुरन्स उपयोगी पडतो. 


11-पशू विमा:


 शेतकऱ्यांच्या जमिनी प्रमाणेच यांचे पशु हे त्यांचा सगळ्यात मोठा धन असतं एखादा आजार किंवा नेसर्गिक आपत्ती, अपघातात पशुचा मृत्यू , झाला किंवा उपचारांसाठी खर्च करावा लागतो तर त्या विमा उपयोग होतो. 


12-जनरल लायबिलिटी विमा : 


विमा आपल्या उत्पादनाच्या दर्जाचे कायदेशीर जबाबदारी घेणे गरजेचे असते उत्पादक ती घेतात पण काही कारणांनी उत्पादनाच्या दर्जा तफावत  जाणवली तर मोठ्या प्रमणात  नुकसान होऊ शकतो दर्जातील दोष दूर करण्यासाठी आवश्यक खर्चासाठी जनरल लायबिलिटी विम्यातून  मिळणाऱ्या रक्कम उपयोगी पडते. 


 13-टर्म इन्शुरन्स:


 टर्म इन्शुरन्स हे एकच माध्यम आहे जे आपल्या सर्व आर्थिक  जबाबदार पूर्ण  करू शकतात घरातील करती व्यक्ती आपल्या नोकरीच्या काळात कुटुंबाच्या आर्थिक गरज भागवत असते घरातल्या सर्वांच्या आर्थिक गरज लक्ष्यात घेतल्या तर अशा व्यक्तीचे जीवन मूल्य हे दीड ते दोन कोटीच्या घरात जात आणि मिळकत कमी असो किंवा जास्त इतक्या रकमेची शाश्वती देणारा एकमेव उपलब्ध पर्याय म्हणजे टर्म इन्शुरन्स .  कमी हप्त्यात मोठा फायदा इथे मिळत असतो त्यामुळे हा इन्शुरन्स  महत्वाचा आहे आणि जेवढ्या कमी वयात तुम्ही हा इन्शुरन्स कराल तेवढे तुम्हाला प्रीमियम कमी लागतील आणि हा प्रीमियम नॉन REFUNDABLE आहे



सध्या भारतीय विमा बाजारपेठेत अंदाजे प्रमुख 30 कंपन्या आहेत त्यांनी ग्राहकाच्या आयुष्याचा विचार करून विविध प्रोडक्ट काढली आहेत त्यामुळे आपल्या गरजेनुसार प्रॉडक्ट निवडणे ग्राहकांच्या सहारासार विचाराव नमून असतं विम्याचे अनेक प्रकारही आहेत पण त्यातील काही प्रमुख प्रकार मी येथे प्राथमिक स्वरूपात सांगितले आहे 

डिजिटल रुपी (DIGITAL RUPEE) म्हणजे काय व तो कसा वापरावा

 

डिजिटल रूपे म्हणजे काय व तो कसा वापरावा  

१-डिजिटल रुपी म्हणजे काय ?
उत्तर -डिजिटल रुपी केंद्र सरकारद्वारे समर्थित चलन असून ते रेसेर्वे बँकेने जरी केलेयायला नियमित चलन सारखेच परंतु इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील चलन आहै 

 

२-केंद्राद्वारे समर्थित डिजिटल चलन म्हणजे काय ?
उत्तर-हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील चलन सेंट्रल बँक म्हणजे आपल्या रिझर्व्ह  बँक ऑफ इंडिया (R B I ) यांच्या कडून पारंपरिक चालना सारखेच जरी केलेले व रिझर्व्ह बँकेच्या विश्वास व पत प्राप्त असलेले  चलन आहै . 

 

३-ई रुपी चे इकॉनॉमी मध्ये संचालन कसे असेल ?
उत्तर- RBI  ने सुरु केलेल्या ई रुपीचा उद्देश पारंपरिक कागदी चलनाला पर्याय उभा करण्याचा आहै. त्याचे संचालन किंवा उपयोग Digital Walt Q R कोडने Payment देण्या घेण्यासाठी करण्यात येईल . ज्यामुळे देण्या घेण्याचे व्यवहार सुरळीत होतील. 

 

४-UPI व्यवहारातून यामध्ये वेगळं काय आहै ?
उत्तर-Upi व्यवहार मध्ये दोन बँकेतील Account Link  असतात व अशी account व्यापारी बँकेकडून संचालित होत असतात मात्र ई रुपीचा उद्देश तुमच्या खिशातील बटव्यात असलेल्या रोकड चलनाला पर्याय उभा करण्याचा असतो व त्याला Reserv बँकेचे पूर्ण समर्थन असल्याने ई रुपी द्वारे होणाऱ्या व्यवहाराचे प्रतिबिंब व्यापारी बँकेच्या खात्यात दिसणार नाही . त्याचे सर्व  रेकॉर्ड स्वतः Reserve  बँक ठेवेल . 

 

५-ई रुपी मला कोणाकडून उपलब्ध होईल ?
उत्तर-सुरवातीला ई रुपी निवडक बँकांकडून विकत घेता येईल. मग त्या बँकेत तुमचे खाते असो अथवा नसो. हा व्यवहार बँक account मधून पैसे काढण्यासारखाच असेल विशिष्ट रक्कम भरल्यानंतर बँक तुमच्या ई रुपी Wallet  मध्ये जमा करेल . त्याचा विनियोग तुम्ही पारंपरिक रुपयांप्रमाणे करू शकाल. 

 

६-क्रिप्टो करेंसी होऊन हा व्यवहार कसा आहे ?
उत्तर -उत्तर क्रिप्टो करेंसी ब्लॉकचे टेक्नॉलॉजी वर आधारित असते ज्यामध्ये प्रत्येक व्यवहाराची नोंद होते व अशी नोंद कोणीही पाहू शकतो मात्र तीरुपी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वर आधारित असली तरी त्याबाबतचे रेकॉर्ड सर्वांना पाहता येत नाही

 

७-ही रूपे मध्ये मी गुंतवणूक करू शकतो का ?
उत्तर हे रुपी गुंतवणूक साधन नाही जमा केल्यानंतर किंवा गुंतवल्यानंतर त्यावर व्याज मिळेल ती रुपी ही केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील रोकड आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवहारात त्याचा वापर करता येईल

 

८- ई रुपी काढण्यामागे सरकारचा उद्देश काय आहे ?
उत्तर -ई रुपी काढण्याचे उद्देश पुढील प्रमाणे 
-रोखचलन छपाई व हाताळणे यावरील खर्चात कपात. 
-रोकड रहित अर्थव्यवस्थेला चालना देणे. 
-व्यवहार सुलभ व रोख  व्यवहारांचा प्रवाह सुकर करणे. 
-यूपीआय व्यवहारांचा खर्च कमी करणे. 
-ई  रुपी विविध कारणांमुळे  CRYPTO  CURREYNCY ला  पर्याय ठरतो. 


 

९-यामुळे देशभरातील लोकांना कोणती लाभ होतात ?
उत्तर -लाभ पुढीलप्रमाणे 
- ई रुपीमुळे रोकड  हाताळण्यातील जोखीम नियंत्रित होते. 
-फाटक्या नोटांची चिंता पारंपारिक चलनात करावी लागते ई  रुपीमध्ये अशी चिंता करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. 
-व्यवहार अत्यंत सुटसुटीत व कटकटी मुक्त होतात. 
-जमा व  पेमेंट यांच्या नोंदी ठेवणे सुलभ


 

१०-ई  रुपी ला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल ?
उत्तर- त्याला पुढील आव्हानांना समोर जावे लागतील. 
-प्रत्येक व्यवहाराची नोंदणी बँक ठेवत असल्याने व्यक्तिगत गोपनीयता उघड होते. 
-ग्रामीण भागात आंतरजाल इंटरनेट उपलब्ध नसते त्यामुळे व्यवहार करणे अडचणीचे होईल. 
-सायबर सिक्युरिटी चे प्रश्न वाढतील. 
-केंद्रीभूत  माहितीचा वापर अधिकारी अन्यथा  करण्यासाठी करू शकतात .


HOW TO LINK PAN TO AADHAR WITH PENALTY STEP BY STEP

  Today I Will show how to link Pan to Aadhar with the penalty.

       As  we know last date of Linking Pan and Aadhar is 31/03/2023 but Government is Extended the due date of linking Pan and aadhar to 30/06/2023. so hurry up and link you aadhar to pan

          Dear friends did you know 51 crore Pan Linked with Aadhar did you link your Aadhar our not if not link so plz link your Pan and Aadhar up to 30/06/2023 with a penalty of rs-1000/-  


Note-

Following Categories are Exempted from Aadhar Pan Linking

-NRI's.

-Not a Citizen of India.

-Age More than 80 Years On Date.

-State of residence is Assam Meghalaya or Jammu and Kashmir.



So lets see how to link Pan to Aadhar with Penalty


1-First of all Plz check with Pan and Adhar all details are correct like Name , Date of Birth Details are Matching with both if Not matching so plz correct them and after that you will able to link your Pan card with Aadhar otherwise your 1000/- rs will nonrefundable so be careful.


2-for linking of Pan to Addhar we have to visit https://www.incometax.gov.in/iec/foportal/ and  after that shown in Quick Links third no Shown as Below Image.


3-after that next page is appear as the below image enter your Pan and Aadhar Number In below Coloum  and dont forget to read the information this will help you for next stpes and now Hit Validate Button. 




4-If Your Pan Card and aadhar Card is linked than popup will come your pan and aadhar is linked if not linked than below Popup is Came before continue read all the instructions this is very help full for next steps.





5-Now put Pan card Number and Mobile no so otp will receive on mobile after filing the otp Hit the continue button. and don't forget to check pan no and Name is appearing correctly. 




6-Now When selecting the challan Create confusions to which one to be select as below image shown select Income tax first challan.




7-Now there is we have to select Assessment Year and type of Payment (minor Head) now there is Select Assessment year and Minor head as Given Below Image and Hit continue button.




8-Now Challan is Appearing before continuing insured the Pan no is showing correct and Late fees should be shown in Other Coolum as seen in the below Image.




9-Now Select payment Getaway after that appearing Challan Details Insure once again all the details are correct showing and also  Check Major Head is -21 and Minor Head is -500 as Seen in Below Image 


10-Before Confirmation of Payment in Net banking Plz check all the Details are correct our not because if by mistakenly wrong payment is done than this is nonrefundable fees so be carefully check the payment page as given below image



11-After Payment is done 1 to 2 hours letter Visit https://www.incometax.gov.in/iec/foportal/ and check  Addhar Link Status  as mentioned below Image Your aadhar will Linked with Pan.





We hope that you found the information useful and informative.if you have any questions or comments please feel free to share them with us in the comment section. once again thank you for your time, and we look forward to your continued support!

 The Gruha Lakshmi Scheme  In Karnataka is a government initiative aimed at providing financial assistance to women who are the head of thei...